1.15 कोटी लाख शेतकरी कुटुंबाला त्या ठिकाणी लाभ होणार आहे तर तुम्ही पाहू शकता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता 12 हजार रुपयांचा सन्मान निधी मिळणारे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत इतर राज्य सरकारची भर आहे नमो शेतकरी महासंघ निधी या योजनेचे नाव असणारे आणि प्रत्येक शेतकऱ्याना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये हे राज्य सरकार देणारे म्हणजेच केंद्र सरकारचे जे 6000 आणि राज्य सरकारचे 6000 असे एकूण 12 हजार रुपये प्रत्येक वर्षाला आता शेतकऱ्यांना मिळणारे 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना याचा लाभ होणारे आणि 6900 कोटी रुपयांचा भार हा राज्य सरकारने उचलणार आहे अशा पद्धतीने शेअर करा धन्यवाद
No comments:
Post a Comment