भारत सरकारकडून देशातील प्रत्येक नागरिकाना आवाहन करण्यात येते की लोकांनी प्रत्येक मोबाईलमध्ये "आरोग्य सेतु" हा एप द्यावा. या ऐपमध्ये कोरोना विषाणू या रोगाबद्दल भरपूर माहिती देण्यात आले आहे. तसेच मास्क चा वापर कसा करायला पाहिजे. शासकीय सूचना, सल्ला, इ. सरकारी नियमावली देण्यात आले आहे.
या ऐपमध्ये किती रुग्ण corona virus +ve\-ve माहिती देण्यात आली आहे, तसेच self/home quanrtine चे माहिती मार्गदर्शन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment