Sunday, April 5, 2020

खलाशी सुमारे सतराशे गुजरातमध्ये अडकले

 
  सध्याच्या  घडीला गुजरातमध्ये महाराष्ट्रामधील  पालघर जिल्ह्यातील  तलासरी, डहाणु तालुक्यातील  सतराशे खलाशी  अडकले आहेत . काही खलाशी  उंबरगाव खाडीवर येऊन थांबले  असताना स्थानिक लोकांनी खलाशीना उतरू दिले  नाही. 
      तेथील  प्रशासनाने  वैद्यकीय अधिका-याकडून सुमारे 400 खलाशी तपासले; पण गुजरात प्रशासनाने  खलाशीना क्वारंटाइन न करता  घरी  जाण्यास सोडू दिले. केंद्र सरकाराकडून सूचना  दिले होत्या  कि क्वारंटाइन केल्याशीवाय  सोडायचं  नाही  असा आदेश  होता ; पण  गुजरात प्रशासनाने त्या  सूचनाकडे  दुर्लक्ष केल्याने महाराष्ट्र सरकार व जनता खेद  व्यक्त  करीत आहे .

No comments: