केंद्रीय कृषी मंत्री तोमर यांनी प्रत्येक राज्यातील कृषीमंत्री यांच्याकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाचे इ-के वायसी (E-KYC) चा डेटा मागण्यात आली होती तसेच अगोदरच नाव नोंदणी झालेली आहेत त्यांचे physical verification असून त्यांचा डेटा केंद्रीय कृषी विभागाकडे देण्यात आलेला नाही त्यामुळे प्रत्येक राज्यातील कृषीमंत्री यांच्याकडून आजच्या बैठकीमध्ये केंद्रीय कृषी मंत्रीकडे प्रधानमंत्री सन्मान निधी योजनाचे इ-के वायसी (E-KYC) करण्यास मुदत वाढवण्यास मागणी केली आहे.
राज्य सरकाराकडून दि. 25 सप्टेंबर 2022 पर्यंत physical verification चा डेटा मागण्यात आलेला आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातील शेतकरी सुमारे 40 % प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाचे इ-के वायसी (E-KYC) पासून वंचित राहतील त्यामुळे राज्य कृषी मंत्री यांच्याकडून 1 महिन्याची मुदत वाढवण्यात यावे, अशी मागणी केली आहे. केंद्रीय कृषी विभागाकडून अंतिम मुदताची तारीख थोडया दिवसात परीपत्रकातून जाहीर करण्यात येईल.
No comments:
Post a Comment